वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi

Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi : मित्रांनो आपण आपल्या आसपास पाहिले असता निसर्गाने दिलेल्या अनेक महत्त्वपूर्ण आणि जीवनावश्यक गोष्टी आपल्याला पाहायला मिळते जसे की पाणी नदी नाले समुद्र डोंगर हवा या सर्व गोष्टी माणसाला तसेच इतर सजीवांना जगण्यासाठी खूप आवशक्य असतात. आजच्या ह्या लेख मध्ये आपण वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi बघणार आहोत.

वृक्ष लागवड काळाची गरज निबंध : मित्रांनो ! असे म्हणतात की, अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु या व्यतिरिक्त हवा माणसाची मूलभूत गरज आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का येते ती म्हणजे आपल्याला केवळ झाडांमुळे त्यामुळे आपल्या मूलभूत गरजांमध्ये झाडांचा देखील समावेश होतो.

वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi

अन्न आणि पाण्याशिवाय मनुष्य काही वेळ जिवंत राहू शकतो पण हवेशिवाय माणूस काही मिनिटे देखील जिवंत राहू शकत नाही यावरून तुम्हाला कल्पना होईल की हवा ही आपल्यासाठी किती गरजेचे आहे त्यामुळे झाडांचे महत्व देखील तितकेच गरजेचे आहे.

परंतु आले का अशा काळामध्ये वृक्षांची संख्या खूपच कमी झाल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता देखील भासत आहे या सोबतच अनेक समस्या देखील उद्भवत आहेत जसे की, प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग कमी पर्जन्यमान इत्यादी.

पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण विपुल होते त्यासोबत माणसाला शुद्ध हवा मिळाल्याने माणसाचे जीवन देखील अधिककाळ असायचे. तसेच जंगली च्या जाणले उभारलेली असल्याने पाऊस देखील खुप मोठ्या प्रमाणात पडायचा व प्रदूषणाचे प्रमाण देखील खूप कमी होते.

परंतु आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबर वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.

वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi

वृक्ष लागवडीने वन क्षेत्रामध्ये झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचा समतोल बनवण्यासाठी शासन अलीकडच्या काळामध्ये अनेक अभियान राबवत आहेत. जसे की, झाडे वाचवा झाडे जगवा, वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण.

हे देखील अवश्य वाचा : ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी

या व्यतिरिक्त शासन खेडोपाडी आणि गावोगावी जाऊन वृक्षाबद्दल जनजागृती देखील करत आहे अनेक कार्यक्रम घेऊन वृक्षांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त झाडाची लागवड होऊन आजच्या काळात काही प्रदूषणाच्या समस्या वाढत चालले आहेत त्या टाळल्या जातील.

वृक्षांचे महत्व हे खूप आपार आहेत. ते शब्दांमध्ये देखील मांडता येणार नाही आणि वेदांमध्ये देखील वृक्षांचे महत्त्व सांगितलेले आहे.

 ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

पक्षीही सुस्वरे । आळविती ।।

येणे सुख रुचे एकांताचा वास ।

नाही गुणदोष । अंगी येत ।। “

झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत. संपूर्ण सजीवसृष्टीला संतुलित ठेवण्याचे आणि योग्य निसर्गचक्राला चालना देण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

आपण जर बारकाईने विचार केला असता आपल्याला वृक्षांचे महत्त्व कळेल. मनुष्याचे आयुष्य तसेच इतर सजीवांचे आयुष्य पृथ्वीवर टिकून ठेवण्यासाठी झाडे खूप महत्वाची भूमिका बजावतात.

सर्वच मनुष्याला निसर्गाच्या सानिध्यात यामध्ये आवडते या निसर्गाला सुंदर असे रूप देण्याची भूमिका केवळ वृक्ष बजावतात. आपल्या आजूबाजूला दिसणारा सुंदर निसर्ग हा झाडा मुळेच शक्य झालेला आहे. त्यामुळे वृक्ष रोपण करणे काळाची गरज बनली आहे.

वृक्षरोपण केल्याने केवळ झाडांची संख्यां न वाढता वृक्षारोपणाचे बरेच फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. आपल्या सभोवती असणारी झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजनच न देता इतर गोष्टीही देतात.

वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात वृक्ष आपल्याला निवाराच देतात. थोडक्यात वृक्ष आपल्याला ऊन पाऊस आणि वाऱ्यापासून बचाव करतात दुपारच्यावेळी गुराखी निवाऱ्यासाठी झाडाखालीच उभे राहतात. वृक्ष एक प्रकारे आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांपासून पूर्ण होतो. म्हणजेच काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात. अनेक पक्षी आणि प्राणी झाडांवर ती लागणारे फळे खाऊन स्वतःची उपजिविका करतात तसेच सर्व पक्षांची घरटी देखील झाडावरच असतात.

मनुष्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. ते औषध वापरून बऱ्याच आजारांवर मात केली जाते. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते. त्याचप्रमाणे पाऊस पडण्याचे महत्त्वाची भूमिका देखील वृक्षांन मार्फत पूर्ण होते.

मातीची होणारी धूप सुद्धा वृक्षांमुळे वाचवली जाते. वृक्षांमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते. आणि प्राणी जंगलामध्ये राहतात व आपले जीवन संरक्षण करतात. अलिकडे होणाऱ्या जंगलतोडीमुळे या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

नजिकच्या काळामध्ये वृक्षतोड करून मनुष्यांची तसेच प्राण्यांचे जीवन सुद्धा संकटात आले आहेत. इंधनाच्या ज्वलनामुळे, विविध उद्योगधंद्याच्या स्थापना करण्यासाठी, वृक्षतोड केली जात आहे.

त्यामुळे जागतिक तापमान यामध्ये वाढ होऊन अलीकडे तापमान वाढले आहेत. यामुळे आणि पक्षी आणि प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. वातावरणात येणारे हे बदल आपले सजीवांचे जीवन अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

त्यामुळे या सर्व समस्यांचा विचार केला असता व समस्या असून वाचवण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. Rukhsaropen Kalachi Garaj Nibandh Marathi

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने निबंध लिहायला मदत होईल… आणि मित्रांनो हा निबंध ” वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay In Marathi ” तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

Leave a Comment